विकसित भारत संकल्प यात्रा अभियानामध्ये विविध योजनेचा 13086 लाभार्थ्यांना लाभ कोल्हापूर : केंद्र शासनाने राज्य शासनाच्या सहकार्याने ज्या योजनांचे लाभ लक्ष्यीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचलेले नाहीत अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने शासन स्तरावर विकसीत भारत संकल्प यात्रा मोहिम राबविण्यात येत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सामाजिक प्रक्रियेत आणण्यासाठी ही विकसित भारत संकल्प यात्रा महत्त्वाची असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून या यात्रेचे …