Home सामाजिक भल्या सकाळी शहरातील मुख्य मार्ग गर्दीत हरवून गेला

भल्या सकाळी शहरातील मुख्य मार्ग गर्दीत हरवून गेला

0 second read
0
0
39

no images were found

भल्या सकाळी शहरातील मुख्य मार्ग गर्दीत हरवून गेला

कोल्हापूर : इचलकरंजी शहरासाठी सुळकुड नळपाणी योजनेची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी शनिवारी सकाळी मुख्य मार्गावर मानवी साखळी करण्यात आली. यामध्ये शहरातील महिला, शालेय विद्यार्थी विद्यार्थीनी, तरुण, सामाजिक संघटनेचे, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. भल्या सकाळी शहरातील मुख्य मार्ग गर्दीत हरवून गेला होता.
इचलकरंजी शहरातील ४ लाख नागरिकांच्या शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या दुधागंगा नदी सुळकूड पाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी व कार्यवाही त्वरीत सुरू झालीच पाहिजे, या मागणीसाठी जनजागरण मोहीमे अंतर्गत शनिवारी मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. माहिती कृति समितीच्या वतीने आयोजित शहरातील सर्व घरातील नागरिकांनी प्रतिसाद दिला.

Load More Related Articles

Check Also

वेदांत बांगड व सांची चौधरी अजिंक्य तर विवान सोनी व थिया शहा उपविजेते

वेदांत बांगड व सांची चौधरी अजिंक्य तर विवान सोनी व थिया शहा उपविजेते    इचलकरंजी…