
no images were found
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी
ही योजना आहे आगाऊ पगाराची. आता सरकारी कर्मचारी तारखेआधीच पगाराची आगाऊ उचल करु शकणार आहेत. देशभरात हा नवा नियम लागू करण्यात येत आहे. केंद्राकडूनच याबाबतची घोषणाही करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला राजस्थान राज्य शासनाकडून हा नियम लागू करण्यात आला असून, अशोक गहलोत सरकारनं पदोन्नती आणि महागाई भत्त्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा आणखी एक मोठा निर्णय घेतला.