एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे; विमान खरेदीचा मोठा करार नवी दिल्ली : इंडियाची मालकी टाटा समूहाकडे आली आहे. टाटा समूहाने आतापर्यंतचा सर्वात मोठा विमान वाहतूक करार केला आहे. टाटा समूहाच्या एअर इंडियाने ४७० विमान खरेदीच्या सौद्यावर स्वाक्षरी केली आहे. त्यात एअर इंडिया२५०एअरबस विमाने खरेदी करणार आहेत. तसेच २२० बोइंग विमाने आहेत. या सौद्याची किंमत६.४० लाख कोटी रुपयांवर आहे. या करारानंतर …