शाळेच्या व्यवस्थापन समितीकडून पालक विद्यार्थी यांना उराविक विक्रेत्यांकडून शाळेसाठी लागणारे साहित्य घेण्यास सक्ती करण्यात येऊ नये ! – सुराज्य अभियानाचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकार्यांना निवेदन कोल्हापूर (प्रतिनिधी):- नवीन शिक्षण वर्ष चालू झाले की पालक विद्यार्थ्यांची पुस्तके, तसेच लागणारे अन्य साहित्य खरदीची घाई असते. या संदर्भात असे निदर्शनास आले आहे की काही शाळेच्या व्यवस्थापन समिती कडून पालकांना शालेय साहित्य, …