पंतप्रधानांचे देशवासियांना आवाहन आत्मनिर्भर भारताचा ‘मास्टरप्लॅन’-हेमंत पाटील भारताला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी मोदींचा मंत्र प्रभावी पुणे,: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासियांना केलेले आवाहन हे केवळ सल्ले नसून भारताला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठीची एक दूरदृष्टी आहे, असे प्रतिपादन ‘भारत अगेन्स्ट करप्शन’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी (ता.१२) केले. पंतप्रधानांच्या या आवाहनामुळे देशाचे परकीय चलन वाचण्यास मदत होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी …