मोदींच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे अर्थव्यवस्थेला नवे बळ-हेमंत पाटील पुणे,: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक, दूरदृष्टीपूर्ण आणि राष्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या नेतृत्वामुळे भारत आज जागतिक व्यापारात अधिक सक्षम, प्रभावी भागीदार म्हणून उदयास येतोय. भारत–युरोपियन संघ (ईयू) यांच्यात झालेला ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (एफटीए) आणि अमेरिकेने भारतावर लादलेले टैरिफ मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा घेतलेला निर्णय, हे याचे उत्तम उदाहरण आहे,असे प्रतिपादन भारत अगेन्स्ट करप्शन …