जनकल्याणाच्या योजना गावागावात पोहचवून कोल्हापूर जिल्हा परिषदेला राज्यात आदर्श बनवण्याचे काम नूतन पदाधिकारी आणि सदस्यांनी करावे,:धनंजय महाडिक कोल्हापूर (प्रतिनिधी):जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकार्यांनी, तालुका आणि गाव स्तरापर्यंत प्रत्यक्ष भेटी देऊन, स्थानिक समस्या जाणून घ्याव्यात. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कृतीशील रहावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारताची संकल्पना साकारण्यासाठी देशातील खेडी संपन्न बनली पाहिजेत. त्यासाठी जनकल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबवा, कोल्हापूर …