Home संसदीय केंद्रीय अर्थसंकल्प हा भारताला अजून गरिबीत ढकलणारा : संदीप देसाई.       

केंद्रीय अर्थसंकल्प हा भारताला अजून गरिबीत ढकलणारा : संदीप देसाई.       

26 second read
0
0
21

no images were found

केंद्रीय अर्थसंकल्प हा भारताला अजून गरिबीत ढकलणारा : संदीप देसाई.                                                                         कोल्हापूर : अर्थमंत्र्यांनी हा सादर केलेले बजेट म्हणजे भारताला अजूनच गरिबीत ढकलणारे आणि इंडियाला अधिक झगमगटात नेणारे आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याला दिलासा न देता त्याच्या डोक्यावर महागाईचा भर देणारे आहे आहे. रोजगाराच्या संदर्भात कोणतीही ठोस भूमिका दिसत नसल्याने तरुणाईचा भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे. मध्यमवर्गीयांसाठी कर सवलत वाढवणे अपेक्षित होते पण कराच्या दरामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही तसेच सोन्या-चांदीचे वाढते दर रोखण्यासाठी जीएसटी  मधून सवलत देणे आवश्यक होते तेही करण्यात आलेले नाही….एकूणच हे बजेट म्हणजे नुसताच फुसका बार ठरणार हे नक्की!
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संसदीय
Comments are closed.

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …