विक्रमी उष्णता, विक्रमी मागणी : अदाणी पॉवरने सांभाळली जबाबदारी देश सध्या भीषण आणि दीर्घकाळ चालणाऱ्या उष्णतेचा सामना करत आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की जगातील 100 सर्वाधिक उष्ण शहरांपैकी सुमारे 98 शहरे भारतातील असल्याचे सांगितले जात आहे. वाढत्या उष्णतेचा थेट परिणाम वीज वापरावर झाला असून, या हंगामात देशातील वीज मागणी 270 गीगावॉटपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत देशातील सर्वात मोठी …