आषाढी वारीसाठी वारक-यांच्या वाहनांना पथकरातुन सूट कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरला जाणा-या पालख्या तसेच भाविकांच्या व वारक-यांसाठीच्या वाहनांना पथकरातुन सुट देण्याबाबत दिलेल्या आदेशाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व टोल नाक्यावर ही सवलत लागू करण्यात येत आहे. दि. १५ जुलै २०२२ पर्यंत पंढरपुरला जातेवेळी व येतेवेळी पालख्या, भाविक व वारक-यांच्या हलक्या व जड वाहनांकरीता …