मतदान कसं वाढलं? याबाबत मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं खरं कारण संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान आणि रात्री साडेअकरा वाजेपर्यंत ६५.२ टक्के मतदान कसे झाले? असा प्रश्न विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित केला जात आहे. यावर आता महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शेवटच्या तासात मतदानाचा टक्का कसा वाढला? यावर महाराष्ट्र निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी …