पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा जात्यांध आणि धर्मांध बनतोय चिंतेची बाब. – प्रा. डॉ .शरद गायकवाड. कोल्हापूर:- फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र अलीकडच्या काळात जात्यांना आणि धर्मांध बनवला जातोय अशी चिंता प्रा. डॉ. शरद गायकवाड यांनी व्यक्त केली. भोर येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणा नुकत्याच संपन्न …