हेमंत पाटील ‘अण्णां’चे खरे वारसदार-राजेंद्र वनारसे पुणे, : अवघ्या देशाला भ्रष्टाचारमुक्तीसाठी अहिंसेच्या मार्गाने आंदोलनाची दिशा दाखवणारे समाजसुधारक अण्णा हजारेंचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. याच विचारांनी प्रेरित होवून भ्रष्टाचार विरोधातील लढ्याचे मुख्य शिलेदार आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनचे संस्थापक अध्यक्ष हेमंत पाटील हेच अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे खरे वारसदार आहेत, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वनारसे यांनी बुधवारी ((ता.१२) केले. महाराष्ट्रासह …