पालकमंत्री असताना कुचकामी वितरण व्यवस्था का सुधारली नाही ?राजेश क्षीरसागर कोल्हापूर (प्रतिनिधी): दिवाळी अभ्यंगस्नानाचे स्वप्ने दाखवून कोल्हापूरच्या जनतेची दिशाभूल करण्याचे काम करण्यात आले. पालकमंत्री पद, महापालिकेत सत्ता उपभोगताना पाणी पुरवठ्याची वितरण व्यवस्था कुचकामी असल्याचे दिसले नाही काय? कुचकामी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत? असा सवाल उपस्थित करत थेट पाईपलाईन योजनेचे श्रेय घेता मग जबाबदारी का झटकता? असा प्रतिसवाल …