भाऊ पाध्ये यांच्या साहित्याविषयी विद्यापीठात १२ पासून चर्चासत्र कोल्हापूर,(प्रतिनिधी): साठोत्तरी कालखंडातील अग्रगण्य लेखक भाऊ पाध्ये यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागातर्फे येत्या १२ डिसेंबरपासून ‘भाऊ पाध्ये यांचे वाङ्मय: आकलन आणि पुनर्विचार’ या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या पीएम-उषा योजनेअंतर्गत विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात चर्चासत्र होणार आहे. अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी ही माहिती दिली. डॉ. शिंदे …